Official Page of the Vidarbha State Unit of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Independence brought in its wake the challenge of reconstruction.
ABVP was started in 1948 after Indian Independence with the objective of channelizing student's energies in the task of national reconstruction by a group of students and teachers and registered on 9th July 1949 and the day of registration is also celebrated as National Student Day across the India. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of ed
ucation with a wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics. The genius of the country has rusted hundreds of years of foreign rule. It was imperative, therefore, that the society re-organised itself in all its fields, each member doing his bit in his own field. As the reorganization and reconstruction, of each field would ultimately result into national reconstruction, the Parishad chose the field of education as its field of activity. Founded in 1949 in Delhi, ABVP has gradually spread its work across various universities in India. ABVP runs projects and programmes aimed at national integration and social consciousness programmes to solve the economic and other problems of the students and programs to encourage the hidden talent of the Students, with a view to bringing the best out of everyone. Thus ABVP conducts Book-Bank, Students' Vacation Employment Bureau, First Class First Felicitation Functions, Inter Collegiate and inter-University Music Competitions, Painting Competitions, Literary Competitions, Student- Writers' Meets, Sports Meets, Social Participation Campus, Personality Development Camps, Technical, Medical, Management, Agri Students Workshops, Technical Exhibitions, Indo-Foreign Students' Bureau, Study Circles and Art Circles, Students' Experience in inter-state Living, My Home is India, Students for Development etc.
10/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बुलढाणा जिल्हा, बुलढाणा नगर द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसाच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर खेळांमध्ये मेडल मिळवलेल्या विद्यार्थ्यांनचा गौरव करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या वेळी विदर्भ प्रांत मेडिव्हिजन सह संयोजक सौरभ जोशी व बुलढाणा जिल्हा संयोजक व्यंकटेश जुनारे तसेच बुलढाणा जिल्ह्या विद्यार्थी विस्तारक ऋषभजी गोहणे हे उपस्थित होते.
10/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वणी नगर द्वारे आयोजित यशवंत गुणवंत विद्यार्थी सत्कार 2026,
या कार्यक्रमाच्या ला मुख्य अतिथी म्हणून श्री संजय जी पिंपळशेंडे, श्री गजानन कासावार सर, मुख्य वक्ता म्हणून श्री नितीन खर्चे सर उपस्थित होते.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर उपाध्यक्ष चैतन्य तुरविले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नयन क्षीरसागर यांनी केले.. मंचावर उपस्थित, श्री नितीन खर्चे सर, श्री गजानन कासावार सर, श्री संजय जी पिंपळशेंडे, प्रा. चैतन्य तुरविले नगरमंत्री आयुषि फुलेवार,
10/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत के चंद्रपुर महानगर द्वारा ०९ जुलाई राष्ट्रीय विद्यार्थी दिवस के उपलक्ष्य में “गुणवंत विद्यार्थी सम्मान समारोह” का आयोजन किया गया।
इस कार्यक्रम में मुख्य वक्ता के रूप में अभाविप की राष्ट्रीय मंत्री मा. पायल किनाके उपस्थित थीं। साथ ही जिला प्रमुख मा. पंकज काकड़े, मुख्य अतिथि मा. अजय वैरागड़े तथा चंद्रपुर महानगर मंत्री श्रेयश जवादे मंचासीन रहे।
कार्यक्रम में विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले मेधावी विद्यार्थियों का सम्मान किया गया तथा उनके उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं दी गईं।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर महानगर तर्फे ९ जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिन निमित्त "गुणवंत विद्यार्थी सत्कार" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून अभाविप राष्ट्रीय मंत्री मा. पायल किनाके उपस्थित होत्या. तसेच जिल्हा प्रमुख मा. पंकज काकडे, मुख्य अतिथी मा. अजय वैरागडे, चंद्रपूर महानगर मंत्री श्रेयश जवादे मंचावर उपस्थित होते.
10/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त पूर्व नागपूर जिल्हा अंतर्गत महाल नगर द्वारा विविध विद्यालयांमध्ये "सामान्य ज्ञान स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीस चालना मिळावी तसेच त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
10/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर.
कॅम्प नगर भाग तर्फे 9 जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिन निमित्य "गुणवंत विद्यार्थी सत्कार" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून नागपूर महानगर संघटन मंत्री श्री. संदेश उरकुडे उपस्थित होते व अमरावती महानगर सहमंत्री निकेत कलाने, कॅम्प नगर मंत्री गोविंद मेटे उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करून त्यांचा यशाच्या गौरव करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला.
09/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त पूर्व नागपूर जिल्हा अंतर्गत महाल नगर द्वारे एस. एस. मणियार महाविद्यालयात "व्याख्यानात्मक कार्यक्रमाचे" आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय जनजाती छात्र कार्य प्रमुख मा. श्री.निलेशजी सोलंकी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या संचालिका मा. सौ.सुधा भिडे, विद्यार्थी परिषदेचे नागपूर महानगर अध्यक्ष प्रा.अभय मुदगल, पूर्व नागपूर जिल्हा समिती सदस्य श्री.शिव पराते तसेच अभाविपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
09/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त अ.भा.वि.प बाळापूर नगर शाखेच्या वतीने जगत जननी पूज्य भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अ.भा.वि.प बाळापूर नगर शाखेचे सर्व विद्यार्थी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.
09/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त पूर्व नागपूर जिल्हा अंतर्गत कामठी नगर द्वारे NIBE महाविद्यालयात "व्याख्यानात्मक" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यासोबतच कामठी नगर येथील नवीन नगर कार्यकारिणीची घोषणा निर्वाचन अधिकारी श्री.कार्तिक सीरिया यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये कामठी नगर मंत्री म्हणून श्री. वेदांत राऊत यांची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामठी नगर संघचालक मा. श्री.मुकेशजी चकोले उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून अभाविपचे प्रांत सचिवालय सचिव मा. श्री. रितिकजी कनोजिया यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महानगर सहमंत्री पवन वर्णम, मयंक जलवानिया तसेच अभाविपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
09/07/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, यवतमाळ जिल्हा अंतर्गत यवतमाळ नगर द्वारा “गुणवंत विद्यार्थी सत्कार” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अभाविप विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.श्रीकांत पर्बत यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रा.पंकज किणेकर, प्रा.अभिषेक खंडारे, वैभव राठोड उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक तसेच अभाविपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.